बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६

DATE: 14-09-16: FROM MR RAMAKANT S NARAYANE:

Forwarded message.
*आज पासून वीरशैव ककक्या ढोर समाजाने करावयाच्या गोष्टी*
*१)*विद्यार्थ्यांनी शिक्षणावर भर द्यायचा आहे.📚🖊
*२)*एकमेकांना नोकरी-व्यवसायासाठी मदत करायची आहे.🗞📈
*३)ढोर बांधवांसोबतचे जुने वाद विसरायचे आहेत.*🌜😡🌛🚩
*४)*सर्व ढोर संघटनांमधून जमेल इतकं काम करायच आहे.⚔⛳🎭
*५)*मातृभाषा, राष्ट्रभाषा व इंग्रजी चा पाया पक्का करायचा आहे. ⛄🆎
*६)*वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावून घ्यायची आहे.📰
*७)* शिवजी महाराज व बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घ्यायचा आहे.
*८)*भावांसोबत चांगल् राहायच आहे.✊🏻😬😁
*९)*सर्वांना सोबत घेत प्रगती करायची आहे.👬
*१०)*कोणत्या तरी नविन व्यवसायाची सुरूवात करायची आहे.✌🏼
*११) ढोर सत्ता समाजात निर्माण करायची आहे.⚔💪🏻
*१२)*एकमेकांना भेटल्यावर  *राम राम*म्हणायचे.🙏🏻🚩
*१३)* आपले मित्र कोण ? शत्रू कोण याचे भान ठेवायचे.🤔
*१४)*फक्त मरण दारी आणी तोरण दारी एकत्र न येता दर महिन्याला ठराविक ठिकाणी एकत्र येऊन विचार विनिमय करायचा.👍🏻👬
*१५)*एकमेकास सहाय्य करु अवघे धरू सुपंथ हा मत्र ध्यानात ठेवायचा.👐🏻
*१६)* गुण दोषासह एकमेकांना स्विकारायचे आहे.😊
*१७)* समाजाचा उपयोग एखाद्या पक्षाचे तिकिट मिळविण्यासाठी करायचा नाही.😌
*१८)* विज्ञानाची कास धरायची.🔬
 *१९)* खोट्या प्रतिष्ठेच्या नांदी लागायचे नाही. 😜
*२०)*समाजाच्या हिताचे जे जे असेल ते ते मान्य करायचे.🤗
 *२१)* समाजापेक्षा स्वतःला मोठे समजायचे नाही.😜

*हा संदेश जास्तीत जास्त वीर शैव ककक्या ढोर समाज पर्यंत पोहचवावा*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹🌹जय ककक्या🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा