शनिवार, २५ जून, २०१६

FROM MR GANESH APPAJI SONAWANE, KANDIVALI, MUMBAI

Today is the  Birth Anniversary of   Mr. V.P.Singh - A Man of Great Conviction and  Unimpeachable Integrity ...

Born on  June 25, 1931 at Allahabad in Uttar Pradesh, the  Law student at Udai Pratap College, Varanasi, and later physics student  at Fergusson College, Pune,  V P Singh remains one of the most hated politicians even after almost 25 years of demitting office. The Hindu upper caste would never forgive him for the single act of 'Mandalisation' of Indian society, which finally resulted in a clear change in India's parliament. Though, he was often blamed for  implementation of the Mandal Commission Report, the fact was that implementation of Mandal Commission Report was part of National Front manifesto. He was just following the manifesto. Moreover, even if he did it for political purposes, why did the champions of social justice not support it?  V.P. Singh was essentially a loner in politics. In the dirty word of politics, where personal loyalties are considered important and money plays an important role, he kept himself away from all this.

At the time when even the local corporation member did  not travel without a few gun trotting guards and streams of vehicles, Mr. V.P. Singh could shun publicity and security. In fact immediately after demitting the office, he asked the government to withdraw his SPG.
V.P. Singh is often charged with playing politics. His detractors found it difficult to counter him argumentatively as though Singh might not have been a rebel rouser in political sense as he never lost sight of decency and could mingle with people very easily speaking with them in chaste Bhojpuri, yet because of his sheer conviction and clean personal life, none of them could really challenge him.
His files were traced and journalists like M.J.Akbar were used to get stories published in newspapers like Hindustan Times and Telegraph that Singh has an account in St Kitts. The business-journalist-right wing nexus is very powerful in India and politicians use it.  V. P. Singh  was perhaps the only politician who not only shunned businessmen but also the middlemen Babas. He did not hesitate in raiding the industrial houses who were involved in fincial bunglings, he also tried to investigate the illegal accounts of  political class.
Singh gave Dr. Babasaheb Ambedkar a due place in the history of India, in the centenary celebration of Baba Saheb Ambedkar, the entire literature of Baba Saheb was got translated in Hindi and made available to all the countrymen. Not only Baba Saheb Ambedkar was posthumously awarded Bharat Ratna, his photograph also adores the Parliament House, which should have been done long back.
Today, Ambedkar Jayanti is a national holiday and all the governments have to publish tribute to Ambedkar on his birth and death ceremonies. Whether they do it out of conviction or compulsion that is another matter but VP Singh initiated the process and they remain unchangeable now. These things might look smaller and political but they are important when we see it from historical perspective of the people whose history have always been denied and unacknowledged.

Few are aware of his contribution in the enactment of the Right to Information Act and the National Rural Employment Guarantee Act. In a poignant obituary of Singh, RTI’s principal architects, Aruna Roy and Nikhil Dey, wrote in the Indian Express, "When the history of these two legislations are more comprehensively written, there will be many architects and strategists who will finally get the credit they never sought… VP Singh was one of them. He will always be cited for implementing the Mandal Commission report. But that alone is not his contribution… It will be a grave injustice to him and posterity however, if his role as a statesman politician in establishing the rights of the poor is not acknowledged." Roy and Dey then went to add, "For those of us who were small fish swimming against the tide of the Indian political discourse, he inspired tenacity, imparted humour, and provided sustained practical support and advice."
In yet another obituary in The Telegraph, former West Bengal finance minister Ashok Mitra describes the scene from the Uttar Pradesh of 1950s, of talukdars donating their land to Vinoba Bhave's bhoodan movement. Mitra writes, "On several occasions, the donated land…either happened to be disputed property, with pending court proceedings, or belonged to someone else. One talukdar stood out in this dubious crowd. He was the young Raja of Manda, Vishwanath Pratap Singh, not yet quite out of his twenties. He gifted away most of his land, land that genuinely belonged to him. His compeer would, behind his back, make fun of his naivete."

Very few among us know that he lost his kidney because he sat on a hunger strike against the Bombay riots in 1993. It was an unusual sight as a former prime minister was sitting on a hunger strike. To save himself from going out to urinate, he stopped taking water and in turn lost his kidneys.

Mr. Singh also dabbled in Hindi and English poetry, as well as painting and photography. Exhibitions of his artwork have been held in prominent galleries.

 Humble and respectful tributes and salutes to the great son of India, that is Bharat . . .

दिनांक: 26-06-16: श्री. गणेश अप्पाजी सोनवणे, कांदिवली, मुंबई यांचे कडून

राजर्षी  छत्रपती शाहू महाराज
Birth Date - 26 June 1874
Birth Place - Kagal (Kolhapur) 
Name - Yashwantrao Jaisingrav Ghatge (यशवंतराव जयसिंगराव घाटगे)
Death - 6 May 1922 (Mumbai)

* कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च  1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले.
* 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.

* 1891- श्रीमंत लक्ष्मीबाईसाहेब  यांच्याशी विवाह झाला

 महाराजांचे शिक्षण - *1885 ते 1894 या काळात शैक्षणिक कार्य पूर्ण केले
*1894 सर फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली धारवाड येथे शिक्षण घेतले 
*1898 पर्यंत राजकोट येथे Principal McNoton यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले.
* 2 एप्रिल 1894 रोजी राज्याभिषेक समारंभ झाला.
*1894 - राजे झालेनंतर लगेचंच त्यांनी बहुजन समाजातून तलाठ्याच्या नेमणुका करण्याचा अध्यादेश काढला
व वेठबिगाराची पद्धत बंद केली.
* 1895 साली मोतीबाग तालीम सुरु केली. शाहू महाराजांना कुस्ती हा खेळ आवडत असे. याच वर्षी शाहूपुरी गुळाची व्यापार पेठ सुरु केली.
* 27 मार्च 1895 - पुणे येथील फर्गुसन महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे  उद्घाटन केले.
* 1887 - आळते महार स्कूल ची स्थापना केली, दुष्काळ पिडीत शेतकऱ्यांना कर्ज दिले.
* 1899 - वेदोक्त प्रकरण याच वर्षी घडले. तेंव्हापासून ब्राम्हणांच्या मक्तेदारीस शह देण्यासाठी आणि त्यांच्याकडून बहुजनांची होणारी गळचेपी थांबवण्यासाठी बहुजन उद्धाराचे कार्य हाती घेतले. वेदोक्त प्रकरणात ब्राम्हणांचे समर्थन केले.
* 1901 साली मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग' या बोर्डिंग ची स्थापना कोल्हापुरात केली. याच वर्षी नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वसतीगृहाची स्थापना केली. तसेच गोवध बंदी कायदा केला.
* 20 जुलै 1902 रोजी संस्थानामध्ये नोकरी मध्ये 50% आरक्षण देण्याचा आदेश काढला.  
* 9 नोव्हेंबर 1906 रोजी 'किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटी' ची स्थापना कोल्हापूर येथे केली. तसेच शाहू मिल तथा 'शाहू स्पिनिंग अंण्ड विव्हिंग मिल' ची सुरुवात केली.
* 1907 सहकारी तत्वावर कापड गिरणी सुरु केली. अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी 'मिस क्लार्क बोर्डिंग हाउसची' स्थापना केली.
* 1908 बॉंबस्फोट घडवून महाराजांना मारण्याचा अयशस्वी प्रयत्न समाजकंटकांकडून केला गेला.
* 1910 जहागीरदारांचे अधिकार कमी केले
* 11 जानेवारी 1911 साली कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अध्यक्ष म्हणून परशुराम घोसटवाडकर तर प्रमुख म्हणून भास्करराव जाधव हे काम पाहत. याच वर्षी विद्यार्थ्यांना 15% नादारी देण्याची घोषणा केली.
 -शिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्याची योजना व गुणवत्तेनुसार पदोन्नती देण्याची योजना सुरु केली.
 -कोल्हापुरात राधानगरी तालुक्यात भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधले.
 -सत्यशोधक समाजाचे अधिवेशन पुणे येथे भरवले

* 1912 - खासबाग मैदान या कुस्ती मैदानाची सुरुवात कोल्हापूर येथे केली. (याला 2012 साली 100 वर्षे पूर्ण झाली).
      - सहकारी कायदा केला व  सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले.
      -सत्यशोधक समाजाचे अधिवेशन नाशिक येथे भरवले
*1913 गाव तिथे शाळा असावी असा अध्यादेश काढला. पाटील शाळांची सुरुवात केली.
      -कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाळा सुरु केली.
* 1916 साली संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले
      -बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी 'डेक्कन रयत शिक्षण संस्थे'ची स्थापना निपाणी या ठिकाणी केली.
      -आर्य समाजाची तत्त्वे याच वर्षी स्वीकारली.
* 1917 विधवांच्या पुनर्विवाहास कायद्याने मान्यता दिली
      - 25- जुलै पासून संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले.
* 1918 आंतरजातीय  विवाहास कायद्याने मान्यता दिली
      - कुलकर्णी व महार वतने रद्द केली.
      - जमिनी रयतवारीने कसण्यास दिल्या
      - आर्य समाजाची शाखा कोल्हापुरात सुरु करून राजाराम कॉलेज या संस्थेकडे चालवण्यास दिले.
      - गुन्हे गारी जमातीच्या लोकांची पोलीस हजेरी बंद केली.
      -  तलाठी शाळा सुरु केल्या.
 * 1919 - स्त्रीयांवर होणाऱ्या अन्यायांविरुद्ध कठोर कायदा केला.
      - एप्रिल 1919 - कानपूर - "अखिल भारत वर्षीय कुर्मी क्षत्रिय महासभा" या संस्थेच्या 13 व्या   
        अधिवेशनात त्यांच्या अतुल्य कार्याबद्दल "राजर्षी" पदवी बहाल करण्यात आली.
      - शाळेत अस्पृश्यता पाळण्यास मनाई करणारा कायदा केला.
 * 1920 - घटस्फोटाचा कायदा करण्यात आला
       - देवदाशी प्रथा कायद्याने बंद करण्यात आली
       - हुबळी - "ब्राम्हणेतर सामाजिक परिषद" चे अध्यक्षपद भूषवले
       - पूजाअर्चा शिकाऊ उमेदवाराकडून करावी असा आदेश काढला
 * 6 मे  1922 रोजी मुंबई येथे निधन.

सोमवार, २० जून, २०१६

FROM ADV SAWALKAR SHRIGANESH SALBA

नाती जपून ठेवा 
स्वार्थ खूप झाला ,
थोडी प्रीत पेरा 
गोफ सैल झाला .
           

मित्रांनो , माणूस हा समाजशील प्राणी आहे . समाजाशिवाय त्याचे अस्तित्व शून्य आहे . फुलण्यासाठी रोपांना जशी मातीची तशी माणसाला समाजाची गरज असते . अनेक पाकळ्या जेव्हा एकसंघ फुलतात तेव्हा एक सुंदर फूल उमलतं . पण त्यातल्या काही पाकळ्या मिटल्या , कोमेजल्या वा गळून पडल्या तर फूल सौंदर्यविहीन , मूल्यहीन होतं . त्याचा जगण्याचा अर्थही संपतो . आपल्या जीवनाचं पुष्पही असंच नात्याच्या पाकळ्यांनी बहरत असतं . त्याची प्रत्येक पाकळी अनमोल असते .

मी पाहिलेली , अनुभवलेली नात्यांची विलोभनीय उत्कटता शब्दांच्या कँमेरातून टिपण्याचा इथं प्रयत्न करतो आहे .

      ||   आई- वडील  ||
सार्वकालीन  सर्वश्रेष्ठ मानवी नातं 
पंचमहाभूतापलिकडची सहावी महाभूतं 
आपल्या घराची जीवित दैवतं
तीर्थाचे  सागर , स्नेहाचे आगर 
आपल्या सौख्यासाठी स्वजीवन विसरणाऱ्या त्यागमूर्ती 
आपण जन्माला येण्याआधीच आपल्यावर प्रेमसिंचन करणारे स्नेह - निर्झर 

    || गुरुजन ||
आपल्या भविष्याचे शिल्पकार 
आपल्या जीवनाचा प्रकाश 
अज्ञान दूर करणारे वासरमणी 
मानवतेचे महादूत

    || आजी - आजोबा || 
आपले जीवन फुलविणारे माळी 
आपल्या लाडाचं स्थायी व्यासपीठ 
सदैव आपली बाजू घेणारे व आपल्याच बाजुने न्याय देणारे प्रेमळ न्यायाधीश 
स्वतःचे रुप आपल्यात पाहणाऱ्या वात्सल्यमूर्ती 

  || सासू - सासरे ||
आपल्याला जन्म न देणारे आईवडील 
पदोपदी जन्मदांची अनुभूती देणाऱ्या स्नेहमूर्ती 
आपल्या आईवडिलांचे प्रतिरुप 

    || काका - मावशी ||
आईवडिलांची उणीव भरुन काढणाऱ्या  सागर - सरिता 
विशुध्द भावाचे चिंतामणी 

     || आत्या - मामा || 
वडिलकीच्या नात्याची ओळख करुन देणाऱ्या सौजन्यमूर्ती 

      || मामा ||
मानवी जीवनाचं एक मनोरम नातं 
जेव्हा दोन मा ( आई ) एकत्र येतात तेव्हा एक मामा तयार होतो 
मा + मा = मामा 
आपल्या विवाहाचा विधीवत साक्षीदार 

     || मामी ||
आपल्या मान सन्मानाची आरंभकर्ती 
शैशव अवस्थेत आपली शुश्रुषा करणारी सेवाव्रती 

     || दाजी ||
आपल्या आदर भावाचं शिखर 
आपले आदर्श , आपले जीवन दर्शक

     || बहिण ||
आईची पडछाया , उत्सवप्रिया सणसूचिका 
मायेचा सुगंध पालवणारी स्नेह लतिका 
कुठल्याही परिस्थितीत आपल्या हिताचा विचार करणारी हितचिंतिका 

     || भाऊ ||
आपल्या हिमतीच्या धमन्या 
आपली शक्ती सुरक्षा यांची नैसर्गिक आवरणं 
आपल्या सामर्थ्याची कवच कुंडलं 
आपल्या आवाजातील निनाद 

    ||  साडू ||
एकाच आईचं दूध प्यायलो नसलो तरी शाश्वत बंधुता निर्माण करणारं अनोखं नातं 
इस्टेटीत वाटा न मागणारा भाऊ 

     || साली / मेहुणी ||
आपले जीवन खेळकर करणारी स्नेह सरिता 
आपले सासरचे वास्तव्य रमणीय करणारी हर्षवर्धिनी 

    || मावस भाऊ बहीण ||
बहीण भावाच्या नात्यातील प्रीतिचा बोनस 
बहीण भावाची उणीव भरुन काढणारे समर्थ पर्याय 

     || मेव्हण भाऊ बहीण ||
नात्यात खेळकरपणा पेरणाऱ्या तिफणी 
थट्टा मस्करीतून प्रीतीचा आविष्कार करणारे जीवलग 

      || भाचे भाची ||
संस्कृतीचे भान देणारे प्रीतीचे ताटवे 
आपल्या दातृत्वाची शोभा वाढविणारी कोंदणं 

     || पुत्र ||
भविष्याचा प्रकाश 
अस्तित्वाचा अर्थ 
वंशाचा कुलदीपक 
कुटुंबाचा उध्दारक 
म्हातारपणीची काठी 

      || पुत्री || 
पहाटेचं दव , वात्सल्याचं विरजण 
मायेत खोट नसणारी स्नेहनंदिनी 
पवित्र प्रीतीची सह्रदयी झुळूक
मायेला वाळवी लागत नाही अशी वात्सल्यरुपा 
जिची माया शिळी होत नाही अशी अक्षय प्रेमज्योती 

    || नातवंडे ||
 दुधावरली साय 
आयुष्याच्या उतारावरील रमणीय बगिचा 
अखेरपर्यंत जीवनाची गोडी टिकवून ठेवणारे मधुघट

   || मित्र मैत्री || 
ईश्वरी वरदान 
रक्ताच्या नात्यालाही लाजवणारं चिरंतन नातं 
विश्वासाची आधारशीला 
स्वतःचेच प्रतिरुप 

   || शेजार धर्म ||
मानवी मूल्यांचा ओझोन 
संस्कृतीचा संधीप्रकाश 
आपल्या सौख्याचा आलेख टिपणारी स्पंदन

    || शिष्य ||
आपल्या कर्तृत्वाचा कळस
आपल्या कौशल्याची किरणं

खरंच , नातं न जोपासणारा माणूस जणू पिसारा गमावलेला मोरच ! नाही का ?

FROM MR ASHOK DATTOBA VHATKAR PUNE

*MEDICAL FITNESS*
((( PREVENTION IS BETTER THAN CURE )))

MEDICAL FITNESS:-
----------------------

       *CHOLESTEROL*
           ------------------
Cholesterol ---   <  200
HDL  ---  40  ---  60
LDL  ---    <  100
VLDL --     <  30
Triglycerides --   <  150
----------------------------

         *CHOLESTEROL*
         ----------------
Borderline --200 -- 239
High ----    >  240
V.High --    >  250
----------------------------

            *LDL*
           ------
Borderline --130 ---159
High ---  160  ---  189
V.High --  > 190
----------------------------

           *TRIGLYCERIDES*
           -----------------
Borderline - 150 -- 199
High --   200  ---  499
V.High --     >   500
----------------------------

        
        *PLATELETS COUNT*
       ----------------------
1.50  Lac  ----  4.50 Lac
----------------------------

              *BLOOD*
             -----------
Vitamin-D --  50   ----  80
Uric Acid --  3.50  ---  7.20
----------------------------

            *KIDNEY*
           ----------
Urea  ---   17   ---   43
Calcium --  8.80  --  10.60
Sodium --  136  ---  146
Protein  --   6.40  ---  8.30
----------------------------


           *HIGH BP*
          ----------
120/80 --  Normal
130/85 --Normal  (Control)
140/90 --  High
150/95 --  V.High
----------------------------

         *LOW BP*
        ---------
120/80 --  Normal
110/75 --  Normal  (Control)
100/70 --  Low
90//65 --   V.Low
----------------------------

              *SUGAR*
             ---------
Glucose (F) --  70  ---  100
(12 hrs Fasting)
Glucose (PP) --  70  --- 140
(2 hrs after eating)
Glucose (R) --  70  ---  140
(After 2 hrs)
----------------------------
     
             *HAEMOGLOBIN*
            -------------------
Male --  13  ---  17
Female --  11 ---  15
RBC Count  -- 4.50 -- 5.50
                           (million)
----------------------------

           *PULSE*
          --------
72  per minute (standard)
60 --- 80 p.m. (Normal)
40 -- 180  p.m.(abnormal)
----------------------------

          *TEMPERATURE*
          -----------------
98.4 F    (Normal)
99.0 F Above  (Fever)

Please help your Relatives, Friends by sharing this information....

*Heart Attacks And Drinking Warm Water:*

This is a very good article. Not only about the warm water after your meal, but about Heart Attack's . The Chinese and Japanese drink hot tea with their meals, not cold water, maybe it is time we adopt their drinking habit while eating. For those who like to drink cold water, this article is applicable to you. It is very Harmful to have Cold Drink/Water during a meal. Because, the cold water will solidify the oily stuff that you have just consumed. It will slow down the digestion. Once this 'sludge' reacts with the acid, it will break down and be absorbed by the intestine faster than the solid food. It will line the intestine. Very soon, this will turn into fats and lead to cancer . It is best to drink hot soup or warm water after a meal.

*French fries and Burgers*
are the biggest enemy of heart health. A coke after that gives more power to this demon. Avoid them for
your Heart's & Health.

Drink one glass of warm water just when you are about to go to bed to avoid clotting of the blood at night to avoid heart attacks or strokes. 

A cardiologist says if everyone who reads this message sends it to 10 people, you can be sure that we'll save at least one life. ... 

So, please be a true friend and send this article to people you care about.

FROM DR DHONDIRAM S NIRMALE PUNE

💥Our brothers.♦Very famous
CHAMAR💥

💧Politics

Babu Mangu Ram Muggowalia – founder of Ad-Dharam movement
Jagjivan Ram – Deputy Prime Minister of India
Chowdhry Girdhari lal – MP 1912-1985
Ch Bihari Lal – Gen Sec Distt congress committee Dehra Dun (before independence)
Budh Priye Morya (B.P. Morya)-Ex-Union State Minister
Kumari Selja – Minister of State (Independent Charge)  Housing and Urban poverty Alleviation, Govt. of India
Meira Kumar – Social Justice Minister and Member of Parliament (India)
Kanshi Ram – Founder of the Bahujan Samaj Party (founded on 14 April 1984, On Lal Quila,Delhi)
Mayawati Kumari – President of Bahujan Samaj Party and Chief Minister UP
Phool Chand Mullana – President, Haryana Pradesh Congress Committee. Former Education Minister Haryana, India
Samsher Singh Dulon – Ex President of the Punjab Congress &Ex M.P
Chaudhary Jagjit Singh – A prominent Politician in the Doaba district of Punjab
Gurkamal Singh Kandhola – Fought legal battle against caste discrimination
Sushil Kumar Shinde –  (1941- )Indian Minister of power , former Chief Minister of Maharashtra
Lahori Ram Bali – Republican Party Of India, Publisher of B. R. Ambedkar’s Books and Editor In Chief Bheem Patrika, Jalandhar
Lahori Ram – Economic Devolpment Commisioner, California
Loknayak Chaudhary Bhala Ram Mathur- Ex M.L.A(HARYANA) &Famous Social Worker,Termed as ,”LOKNAYAK”
Choudhari Prem Singh- President  Delhi  vidhan sabha
Laxman singh – Student leader  of  smazwadi   party
Harinder Singh Khalsa – Ex Ambessdor  Norway, Ex M.P Rajya Sabha, Ex Member of SC/ST commission
Surinder Mahey- Ex Mayor of Jallandhar
Chaudhary Santok Singh- Ex M.L.A Phillaur, Ex Minister
S.Bikramjeet Singh Khalsa- M.L.A. Khanna
S Isher Singh Meharban -M.L.A. Koom Kalan
S.Darshan Singh Shivalik-M.L.A. Mullanpur Dakha
S.Malkeet Singh Dakha-Ex M.L.A.Mullanpur Dakha, Ex Minister
S.Sarwan Singh- M.L.A. Phillaur
Avinash Chander-M.L.A. Kartarpur
Late S. Basant Singh Khalsa-Ex M.P. Ex Minister
Satnam Singh Kainth-Ex M.P.
Mohinder Singh Kaypee.-Ex M.L.A.,Ex Minister
Ram Lakha- Ex Lord Mayor of Coventry UK
Late Ram Kishan Perdesi -Councillor southall
Tej Ram Bagha- Councillor Southall
Smt. Santosh Chaudhari- M.P in Rajya Sabha

💧Arts & Media

Dev Diwana- Punjabi film Writer/Director/Actor
Amar Arshi – Punjabi Singer
Lal Chand Yamla Jatt – Punjabi Singer
Gurmeet Kaur Bawa-Famous Punjabi Singer
Chamkila – Punjabi Singer
Pali Detwalia-Famous Punjabi singer
Manjeet Roopowalia- Famous Punjabi Singer
Miss Pooja – Famous Punjabi singer
Sudesh Kumari – Famous Punjabi singer
Kuldip Rasila – Famous Punjabi singer
Amrita Virk – Famous Punjabi singer
Kaler Kanth – Famous Punjabi Singer
Lakhwinder Lucky-Famous Punjabi Singer
Ranjit Mani-Famous Punjabi Singer
Surinder Heera – Famous Punjabi Singer
Bhujangy Group & Anari Sangeet – First UK Bhangra bands (70’s)
Sant Ram Udassi – Punjabi Poet
Bhulla Ram Chann- Punjabi Poet
Charan Singh Safri – Punjabi Poet
Dev Jassal – Punjabi Poet
Balvir Boparai -Famous Punjabi Singer
Amarjeet Mahey -Artist and Painter From UK
Sahotas Group-Famous Music Group of UK  Run by Mukhtar Sahotas and his Brothers
Divya Bharti- Late Bollywood Actress
Poonam Mehmi-Miss India UK also a well-known model in UK
Sonu Nigam- Famous Bollywood Singer
Sports
Palwankar Baloo – Cricketer and Social Activist, member of Hindu Mahasabha
Palwankar Baloo – Cricketer and Social Activist, member of Hindu Mahasabha
Amarjit Kaypee- Cricketer and Record Holder for most runs in the Ranji Trophy
Naomi Rabidas – Fastest runner for girls under-15 UK
Jasveer Singh Banger-Participate for Olympics in weightlifting from Canadian Team
Ricky Salhan – Ninja – British Kick Boxing Champion age 16 years (1998)
Other
Anuj Kumar – Founder Kn’M SErvices , USA
Sanjiwani Meharda – OB/GYN , USA & Founder K’nM Services
Dr B L Meharda – Retd IAS, Rajasthan – Owner MKM IIM, KVS etc
Dr R P Meherda – IPS Rajasthan
Dr Anand Kumar – Leading surgeon – Muradabad, UP
Amit Meharda – Business person from Rajasthan
Dalawer Singh Bagha – Famous for Community Work
Giani Ditt Singh Ji – Famous Sikh Writer and Social Worker
Anuj Kumar – Founder Kn’M SErvices , USA
Sanjiwani Meharda – OB/GYN , USA & Founder K’nM Services
Dr B L Meharda – Retd IAS, Rajasthan – Owner MKM IIM, KVS etc
Dr R P Meherda – IPS Rajasthan
Dr Anand Kumar – Leading surgeon – Muradabad, UP
Amit Meharda – Business person from Rajasthan
Dalawer Singh Bagha – Famous for Community Work
Giani Ditt Singh Ji – Famous Sikh Writer and Social Worker
Beant Singh Khalsa – Kill Indian Prime Minister Indira Gandhi and take the revenge of attack on Shri Akal Takhat Sahib.
Baba Rajinder Singh Ghuman- Kar Sewa Wale, Consruct the buildings of Ravidass Gurudwaras in Malwa Region
Dr.Harchand Singh-Dentist,Seattle U.S.A
Ram Sanjiwan- IAS(Rtd)From UNNA District
Rakesh Kumar Ae- State engg. services UTTAR PRADESH. From Ambedkar nagar vill. Mauharia
Seth Satpal Mall- Famous Bussiness Personality in the Field of Leather Industry
Pushkar – Sub editor magazine “Muse of Murmur”
Kamaljit Chand – Marketing Consultant CSS Project Ltd, Marketing Consultancy London UK
Omar St. Clair Salhan – CSS Project Ltd, Blacksmith Section UK – London
Devinder Singh Rahal-Justice of Peace From New Zeeland
Ajoy Kumar – IPS West Bengal
Dr.Ronki Ram-Head Department of Political Science,Punjab University Chandigarh
Ramesh Chander Mahey- Counsul General of Edinburg, Scotland and Ambassador of India to Belarus
Steven Kaler-Leather Industrialist from Jalandhar

💧Share this:
* TwitterFacebook363EmailReddit

🌷Jay Ravidas🌷
चामारों ! 

आप के आबादी के ताक़त को पहचान लों !
बौद्ध धर्म पर राज करों !
बौद्ध बनकर ही आप इस देश के हुक्मरान बन सकते हों !
इस के लिए केवल दस बिंदुओं पर एक मत बनाएँ !

----------------------------

वैसे तो हिन्दू धर्म की रचना वर्ण जाति पर आधारित है इसलिए ब्राह्मण से चमार तक सभी अपनी अपनी जाति मे ही जितें हैं । लेकिन चमार जाति के पीछे "अछूत " शब्द रूपी एक ऐसा राक्षस लगा दिया है की , आप एक एक कर के उसका   मुक़ाबला कर नही सकते । एक व्यक्ति पढ़े , लिखे , कितना भी बड़ा आदमी बने , विदेश जाएँ फिर भी यह अछूत उसका साया नही छोड़ता । इतना ही नही एक परिवार या एक संपुर्ण जाति किसी दूसरें धर्म मे धर्मांतरण करें फिर भी यह " अछूत "उनका पीछा नही छोड़ता । इस " अछूत " के कारण ही लगभग २२ करोड़ लोग देश और विदेशों में भी प्रभावित है , प्रताड़ित हैं । प्रथम इस "अछूत " का ख़ात्मा करना ही हमारी प्राथमिकता होनी चाहिए न की जाति अंत । क्योंकि अछूत इस दैत्य के करण ही जाति और समाज बदनाम हो चूका हैं । अछूत पहचान के करण ही हुकूमत हम से दूर दूर भाग रही है ।

आइए ! "अछूत " इस मॉन्स्टर का ख़ात्मा करने की आयडिया के बारेमे सोंच विचार करते है । 

१ ) सबसे पहले "अछूत" को पाल पोस कर के उसे बडा करने वाला हिन्दू धर्म, मनूवाद , ब्राह्मणवाद , सवर्ण हिन्दू और उनके देवी-देवताओं पर टिका-टिप्पणी करके उनको जो महत्व दे रहे हैं , बंद करना चाहिए । 

२ ) दूसरे बाबा साहेब डॉ. अम्बेडकर जी से विरासत मे हमें दो औज़ार मिले है । १. बुद्धिस्ट २. शेड्यूल कास्ट । दोनों का इस्तेमाल एक साथ करने की आवश्यकता को समझलेना चाहिए । 

३ ) बिना माँगे ही ज़बरदस्ती हमारी पहचान दलित , हरिजन बना दी गई , इसी तर्ज़ पर हमारे समाज की पहचान " बुद्धिस्ट " बनाने के लिए हमें ख़ुद अब सभी संसाधनों का इस्तेमाल कर लेना चाहिए । 

४ ) क्योंकि "बौद्ध" एक स्वतंत्र धर्म है इसीलिए बुद्धिस्ट कहने मात्र से ही लगभग २२ करोड़ अछूत अपने आप हिन्दू धर्म से अलग हो जाने का संकेत सवर्ण हिन्दूओं को मिल जाता हैं । 

५ ) एक साथ अछूतों का हिन्दू धर्म से अलग हो जाने का मतलब "अछूत " इस राक्षस का अंत हो जाना है । अब रही बात जाति की , तो जाति बौद्ध धर्म मे ऐसे विलीन हो जाएगी की कुछ समय बाद उसका पता भी नही चलेगा । हमें बस इतना ही करना है की बुद्धिस्ट इस औज़ार का इस्तेमाल करने मे संकोच नही करना चाहिए । 

६ ) " शेड्यूल कास्ट " एक ऐसा औज़ार है की जिसे बाबा साहेब डॉ. अम्बेडकर जी ने भारतीय संविधान का हिस्सा बना दिया है । हमारे समाज की रज़ामंदी के बिना कोई माई का लाल इसे हटा नही सकता और न ही हमसे हमारा आरक्षण छीन सकता है । 

७ ) शेड्यूल कास्ट का इस्तेमाल करते समय हमें सिर्फ इतना ही करना हैं की , जैसे आवेदन फ़ॉर्म मे हिन्दू लिखकर शेड्यूल कास्ट प्रमाण पत्र लिया करते थे , अब बौद्ध लिखकर शेड्यूल कास्ट प्रमाण पत्र लेना है । 

८ ) अपने निजी दस्तावेज़ बनाते समय , बच्चों के स्कूल से आरंभ करते हुए कॉलेज , दफ़्तर , चुनाव आदि जहाँ पर भी ज़रूरी हो धर्म के कॉलम मे बौद्ध और जाति के कॉलम मे आप की जो भी जाति है को भी लिखना आवश्यक है । 

९ ) यदि आप के पास बौद्ध बनने के पहले से ही जाति प्रमाण पत्र , कास्ट वैधता प्रमाण पत्र है , तो बौद्ध बनने के बाद भी वे सभी प्रमाण पत्र वैद्य है , क़ानूनी माननीय है । 

१० ) धर्म बदलने के इस आयडिया से यदि आप संतुष्ट है तो आपको तुरंत एक महत्वपूर्ण कार्य करना आवश्यक हो जाता है । धर्म बदलने का गजट ( gazette ) करना । क्योंकि लीगल प्रुफ के तहत गजट प्रति सुरक्षित रखने के बाद ही आप अपने निजी दस्तावेज़ मे बदल कर सकते है ।

धर्म बदलने के लिए वेब साइट: www.dgps.maharashtra.gov.in

बुद्धिस्ट शेड्यूल कास्ट
कानूनी और सम्यक् 
जाति समेत
बौद्ध धर्मांतरण मिशन 

जय रविदास जी ! जय भीम !

अच्युत भोईटे : बी कॉम एम बी ए
दि बुद्धिस्ट शेड्यूल कास्ट मिशन ऑफ़ इन्डिया , पवई , मुंबई -७६
Mo: 9870580728
दिनांक : 19-03-16: श्री. विलास नामदेवराव व्हटकर, गोरेगाव, मुंबई(सध्या नाॅयडा येथे) यांचे कडून:

कृपया महाराष्ट्र शासनाच्या रोजगारासंदर्भातील खालील सेवेचा अवश्य लाभ घ्या:

रोजगारासंदर्भात आता हेल्‍पलाईन - सर्वंकष ई- प्रशासन प्रणाली प्रकल्‍पांतर्गत विकसित केलेल्‍या www.maharojgar.gov.in या वेबपोर्टलव्‍दारे लाभार्थी घटक उमेदवार, नियोक्‍ते, प्रशिक्षण संस्‍था, शासनाची विविध कार्यालये, शासनाच्‍या स्‍वयंरोजगार योजना राबविणारी महामंडळे, सेवा पुरविणारे व सेवा घेणारे इ. लाभार्थी घटक यांना रोजगार, स्‍वयंरोजगार, व प्रशिक्षणाबाबतच्‍या विविध सेवा सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या आहेत. सदर लाभार्थी घटकांना या सेवाचा लाभ घेताना काही अडचणी असल्‍यास त्‍यांचे निराकरण व त्‍यांना सहाय्य करण्‍यासाठी नविन हेल्‍पलाईन क्रमांक - 18602330133 दिनांक 27 ऑक्‍टोबर 2015 पासून सोमवार ते शनिवार (दुसरा व चौथा शनिवार आणि सार्वजनिक सुट्या वगळून) सकाळी 10 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत कार्यान्वित करण्‍यात आला आहे.

रविवार, १९ जून, २०१६

DATE: 19-03-16: FROM MR VIJAYKUMAR SHANKARRAO HOTKAR, CHUNABHATTI, MUMBAI :

To all parents and even grandparents, as well as teachers, here are some unnbelievably simple parenting ideas that work.👇

1. Children need a minimum of eight  touches during a day to feel connected to a parent.

If they’re going through a particularly challenging time, it’s a minimum of 12 a day. This doesn’t have to be a big deal; it could be the straightening of a collar, a pat on the shoulder or a simple hug.

2. Each day, children need one meaningful eye-to-eye conversation with a parent.

It is especially important for babies to have that eye contact, but children of all ages need us to slow down and look them in the eyes.

3. There are nine minutes during the day that have the greatest impact on a child:

the first three minutes right after they wake up
the three minutes after they come home from school
the last three minutes of the day before they go to bed
We need to make those moments special and help our children feel loved.
These are simple, right? Nothing really earth-shattering here.

Try it.
 1⃣ Whenever u feel like scolding or beating your child, take a deep breath, or count 1-10 and then act.
2⃣ Let's ask them to study their favorite subject on their own..
3⃣ Send them to one exam without studying at all..
4⃣ Remember what our kids are learning in 5th std is taught to 7th std abroad..
5⃣ Lets keep our kids out of unwanted competition.
6⃣ 80% of what kids are learning, won't be useful to them in future..
7⃣ Our kids can really afford to do whatever they want to do in future .
8⃣ Higher degrees don't guaranty success and happiness..
9⃣ Not all the highly educated people do well professionally.
And not all who do well professionally are the happiest ones..
🔟 Kids are always in a party mood.. don't spoil their childhood. Support and let them be what they want to be.
👍😃
27-03-16: OLDAGE FROM ASHOK D VATKAR

Read this very Slowly and Steadily.
Forwarded message, but very very very important things for our lives!

11 FORMULAS FOR GROWING OLD WITH GRACE:

1. Live in your own place to enjoy independence and privacy.
2. Hold on to your bank deposits and assets with yourself.
3. Don't depend only on your children's promise to care for you when you grow old as their prioroties change with time.
4. Expand your circle of friends to include those who will outlive you.
5. Do not compare and expect nothing from others.
6. Do not meddle in the life of your children. Let them live THEIR life not yours.
7. Do not use old age as your shield and justification to demand care, respect and attention.
8. Listen to what others say but think and act independently.
9. Pray, but do not beg, even from God. If at all, ask for his forgiveness.
     
Last 2 IMPORTANT ONES ....

10. TAKE GOOD CARE OF OWN HEALTH. Apart from Medical Attention, eat Best Food in the Best Way (you can afford) & Try to Do your own Work ...

And finally,
11. DO NOT RETIRE FROM LIFE.

Remember,
You are not ALIVE, unless and until you start LIVING!

HAPPY LIVING 👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
FROM GANESH A SONAWANE:
वयाने व मनाने ५० गाठलेल्या  सर्वांसाठी  😀😀
50 नंतरचाकाळ आनंदात घालवायचा असेल तर त्यासाठी 12 नियम तयार केले आहेत. हे नियम तयार करत असताना अनेक मंडळींची मदत झाली आहे. यातील काही नियम आपल्याला ठाऊक असतील. काही नवीन असतील. तर काही नियम कशाला महत्व द्यावे हे सांगणारे असतील.
हे नियम सगळ्यांनीच नीट वाचावेत, लक्षात ठेवावेत व आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.

1) तुम्ही आत्तापर्यंत कष्ट, मेहेनत व काटकसर करून जे काही पैसे वाचवले आहेत किंवा गाठी मारले आहेत त्याचा उपभोग घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. है पैसे मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी मागे ठेवण्याएवढा दुसरा मोठा धोका नाही. कारण यांना तुम्ही हा पैसा गोळा करण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत याची काहीच किंमत किंवा जाणीव नसते.
धोक्याची सूचनाः- ही वेळ कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पण योग्य नाही. मग गुंतवणूकीची योजना कितीही भव्य- दिव्य, आकर्षक किंवा ‘फुल फ्रूफ’ असो. त्यामूळे कदाचीत तुमच्या समस्या व टेन्शन्स वाढायची शक्यता आहे. तुम्हाला टेन्शन विरहीत व शांतपणे आयुष्य जगायचे आहे हे विसरू नका. त्यामूळे या वयात गुंतवणुक करू नये.
2)  तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या आर्थिक परिस्थितीची अजीबात चिंता करू नका. तुमचे पैसे स्वतःसाठी खर्च करायला मुळीच कमीपणा मानू नका. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना इतकी वर्षे संभाळले, त्यांना अन्न-वस्त्र-निवारा दिलात. चांगले शिक्षण दिलेत. आता त्यांना लागणारे पैसे त्यांना कमवू द्यात.
3) आपले आरोग्य चांगले कसे राहील याची काळजी घेत चला. यासाठी झेपेल एवडाच व्यायाम नियमीतपणे करा. उगीचच्या उगीच जिमला जाणे, तासंतास पळणे, तासंतास योगासने करणे किंवा प्राणायाम करणे यासाखे अघोरी व्यायाम करू नका. चांगले खा, भरपूर झोप काढा. नियमीतपणे वैद्यकीय तपासणी करून घेत चला व आपल्या डॉक्टरच्या संपर्कात रहा. तसेच आपल्याला लागणारी नियमीत औषधे सतत जवळ बाळगत चला. कारण नासताना डॉक्टर्सच्या जाळ्यात अडकू नका किंवा औषधांच्या व्यसनात गुरफटू नका.
4) तुमच्या जोडीदाराची काळजी घेत चला. त्यांच्यासाठी उत्तमोत्तम वस्तु व प्रेझेन्ट्स आणत जा. कारण एक ना एक दिवस तुमच्यातील एकजण आधी जाणार आहे याची जाणीव ठेवा. हाती असलेला पैसा दोघांनी मिळून इन्जॉय करा. कारण एकट्याने पैसा इन्जॉय करणे कठीण असते.
5) छोट्या छोट्या गोष्टींवरून उगीच डोक्याला त्रास करून घेऊ नका. तुम्ही आयुष्यात पुष्कळ उन्हाळे पावसाळे बघीतले आहेत. तुमच्या मनात काही सुखी आठवणी आहेत तर काही दुःखी, मनाला यातना देणार्याा आठवणी पण आहेत. पण लक्षात ठेवा, तुमचा ‘आज’ सर्वात महत्वाचा आहे. त्यामूळे भूतकाळातील वाईट आठवणींमूळे, तसेच भविष्यकाळातील चिंतेमुळे तुमचा ‘आज’ खराब होऊ देऊ नका. छोट्या छोट्या गोष्टी आपोआप सरळ होतील
6) तुमचे वय काहिही असो, प्रेम करायला शिका. तुमचा जोडीदार, तुमचे कुटुंब, तुमचे शेजारी, तुमचे आयुष्य यावर प्रेम करायला लागा. लक्षात ठेवा जोपर्यंत माणसाची बुद्धी शाबूत असते व मनात प्रेमाचा ओलावा असतो तोपर्यंत माणूस वृद्ध होत नसतो.
7) स्वतःविषयी अभीमान बाळगा. तो अंतरबाह्य असुदे. वेळच्यावेळी कटींग सलूनमध्ये जाऊन केस कापून घ्या. डेन्टिस्टकडे जा. आवडत्या पावडरी, पर्फ्युम्स वापरायला संकोच करू नका. कपडे निटनेटके ठेवा. बाहेरून तुम्ही जितके चांगले रहाल तेवढे आतून समाधानी असाल.
8) तुम्हाला फॅशन करायची असेल तर खुषाल करा. वृद्ध मंडळींसाठी नवीन फॅशन्स काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही थोडे फॅशनेबल राहिलात तर तरुणांना सुद्धा आवडाल.
9) आपले ज्ञान व माहिती अद्ययावत ठेवा. वर्तमानपत्रे वाचत जा. टि. व्ही. वरील बातम्या बघत जा. सोशल नेटवर्कींग साइटचे सभासद व्हा. तुम्हाला कदाचीत तुमचे जुने मित्र किंवा मैत्रीणी परत भेटतील. कनेक्टेड रहा. यामधे पण मोठा आनंद आहे.
10) तरुणांचा व त्यांच्या मतांचा आदर करा. कदाचीत तुमच्या व त्यांच्या विचारात फरक असू शकेल. पण तेच उद्याचे भविष्य आहेत. त्यांना सल्ला द्या, मार्गदर्शन करा आणि ते सुद्धा त्यांनी मागीतले तरच. उगीच च्या उगीच त्यांचेवर टिका करू नका किंवा त्यांचे दोष काढत बसू नका. कालच्या शहाणपणाला आजच्या जगातही तेवढेच महत्व आहे याची त्यांना जाणीव करून देत चला.
11) ‘आमच्या वेळी असे होते, आमच्यावेळी तसे होते’ असे शब्दप्रयोग अजीबात करू नका. कारण तुमची वेळ आत्ताची आहे, कालची नव्हे. त्यामूळे काल काय घडले हे सतत तोंडावर फेकून मारत जाऊ नका. आत्ताचे आयुष्य आनंदात कसे घालवायचे याचा विचार करा.
12) बहुतेक मंडळी वृद्धत्व आले म्हणून रडत बसतात. फारच थोडी मंडळी वृद्धत्वाचा आनंदाने स्विकार करतात. आयुष्य फार छोटे आहे. त्यामूळे असे करू नका. नेहमी आनंदी लोकांच्या संगतीत रहाण्याचा प्रयत्न करा. त्यामूळे तुम्हालाही आनंद वाटेल. निराश, दुःखी, रड्या लोकांपासून दूर रहा. लक्षात ठेवा दुःखी व रडी माणसे कोण
26-03-16: FROM MAHENDRA B ASHTEKAR

 ₹.7000 कोटी आणि विजय मल्ल्या आता हे अगदी सर्वांना माहिती झाले आहेत. तुम्हाला काय वाटते विजय मल्ल्या हा सर्वात मोठा डिफाल्टर आहे का ... ?

खाली काही जणाची यादी देत आहे की ज्यात त्यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम .. ही रक्कम आहे कोटीमधे :

10. GVK Reddy (GVK Group) = 33933 Crores

9. Venugopal Dhoot (Videocon Group) = 45405 Crores

8. L. Madhusoodan Rao (Lanco Group) = 47102 Crores

7. G M Rao (GMR Group) =  47976 Crores

6. Sajjan Jindal (JSW Group) = 58171 Crores

5. Manoj Gour (Jaypee Group) = 75163 Crores

4. Gautam Adani (Adani Group) = 96031 Crores

3. Shashi Ruia & Ravi Ruia (Essar Group) = 101000 Crores

2. Anil Aggarwal (The Vedanta Group) = 103000 Crores

And  Finally

1. Anil Ambani  (Reliance Group) = 125000 Crores

आणि हो... ह्या सर्व पब्लिक लिमिटेड कंपनी आहेत
आणि ह्या सर्वानी लोन कुठून घेतले... अर्थातच बैंकाकडून.
आता प्रश्न उरतो की कितपत सुरक्षीत आहे आम जनतेचा पैसा... ह्या बैंकामधे..

आपण सर्व भारतीय आपला कष्टाचा पैसा ठेवतो विश्वासाने "बँकेत". अगदी प्रगाढ़ विश्वास असतो आमचा....
पण तुम्हीच ज़रा शांत डोक्याने विचार करा...

पैसा अश्या ठिकाणी गुंतवा की जिथे भारत सरकारची गारंटी आहे .. तुमच्या प्रत्येक रुपयासाठी.
आणि अशी गारंटी / ग्वाही / खात्री आहे फ़क्त "LIC" मधे.
आणि बैंकेत गारंटी आहे फ़क्त आणि फ़क्त 1 लाखाची.
जाणीव करून दया ह्या कटु-सत्याची....

आपणच निर्णय घ्या ..
कुठे गुंतवायचा आपला कष्टाचा पैसा..
शेवटी
"मर्जी है आपकी... आखिर पैसा भी तो है आपका"

आम्ही फ़क्त सत्य तुमच्या समोर ठेवणार.
Our LIC the Best and Trustable.
धन्यवाद.
FROM MR ASHTEKAR MAHENDRA B
03-04-16: PREPARE YOURSELF FOR A REVOLUTION IN FINANCIAL MARKET
WHICH NEVER HAPPENED IN THE HISTORY OF MANKIND

Recently, Mr. Nandan Nilkeni, a founder team member of Infosys and generator of the concept of Aadhar made one presentation of the impact this Aadhar linked cell phone will create and revolutionize the market in general and finance market in particular in India / world is a worth watching clip. I think the presentation of those 30 minutes will make you spell bound and speechless. How the technology is going to change the way we live in this world since the decades.... Major highlights of the presentation are as under.

1.There will be a massive disruption in financial services on back of technology revolution.

2.The telecom revolution has changed the desktop based environment to mobile interned based environment.

3.“Whats App movement” is the concept to understand this revolution because today 30 billion messages in a day are passed through Whats App in the world surpassing the SMS by large margin. This Whats App movement like revolution is going to take place in the world of finance making the concept of traditional banking and lending to go away.

4.We are moving from cash based society to cashless and digital society very very fast. Today India has more 900 million mobile users (More than 90 crores) which is a record in itself. The Aadhar when linked with the mobile set with IRIS authentication on will change the world we live in.

5.Today electronic clearing service NEFT-RTGS and IMPS have overtaken traditional payment system. With these 900 million mobile users, a mega trend is underway, which we are unable to apprehend. To put it in simple words, every mobile user will be an ATM.

6.When IRIS authentication (Biometric authentication linked with Aadhar server) will be on, the 900 million mobile users will be able to have online kyc, online authentication, online payment and online receipt on the basis of Unified Payment Interface (UPI). Smart phone will replace all type of debit and credit cards and Paytm like system will be fully operational. Physical cash to digital cash and digital cash to physical cash convertibility will be a game changer. Digital wallet and digital locker will revolutionize the security system. Enabling pear to pear payment system will do away many intermediaries and will be reimagining the infrastructure we have at present.

7.The whole process will lead to explosion of innovation, death of many businesses and birth of new ventures and business. India will become data scare to data rich country in five years in both, on consumer and business side. Credit process and credit appraisal will become obsolete and online loan payment will become possible. Think of 900 million people coming on one platform and remain connected!!! Almost all functions of the bank, government and taxation department will be done by Aadhar linked phones. This is even more important in the sense that IRIS authentication on cell phone is available only in India, no one has this system in the world!!!

8.Friends, this is not far away because the IRIS authentication on cell phone is practically started and will become a mass reality soon. So prepare yourself to live in the digitalized India with absolute transparency, no paper work, no bureaucratic intervention, no tax terrorism and much much more.

Watch "Disruption in Financial Services: Nandan Nilekani at TiE LeapFrog" on YouTube - https://youtu.be/aGM5TvAUF00
02-05-16: FROM MR GANESH APPAJI SONAVANE, KANDIVALI, MUMBAI :

आशीष कुमार एका खासगी कंपनीत मॅनेंजर आहेत. आशीष एटीएममधून 10 हजार रुपये काढण्यासाठी गेले. त्यांनी कार्ड स्वाॅईप करून पिन टाकला आणि 10 हजाराची नोंद केली. त्यांच्या अकाऊंटमधून पैसे कटले, मात्र एटीएममधून पैसेच बाहेर आले नाही. त्यानंतर आशीष संबंधीत बँकेत गेले आणि आरबीआयच्या एटीएम ट्रान्झॅक्शनच्या गाईडलाईन प्रमाणे त्यांनी प्रक्रिया पूर्ण केली. बँकेने त्यांना 10,800 रुपये परत केले. म्हणजेच 800 रुपये जास्त. जर अशाच परिस्थितीत तुम्हीही अडकलात तर बँकेकडून कशा प्रकारे भरपाई मिळवाल. माहित नाही ना.. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो, 7 सोप्या स्टेप्समध्ये...

सर्वात पहिले आरबीआय एटीएम ट्रान्झॅक्शन गाईडलाईन समजून घेऊयात -

1- आरबीआय गाईडलाईन प्रमाणे, अकाऊंटमधून पैसे कटले मात्र एटीएममधून तुम्हाला ते मिळाले नाही, अशा प्रसंगी 7 दिवसांच्या आत (कार्यालयीन दिवस) बँक त्या ग्राहकाच्या अकाऊंटमध्ये पैसे पुन्हा टाकेल. जर असे झाले नाही तर, पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम अॅक्ट 2007 अंतर्गत बँक 100 रुपये/दिवस या हिशोबाने नुकसान भरपाई देईल.

2- ट्रांझॅक्शनच्या 30 दिवसांच्या आत तक्रार केल्यावरसुध्दा एटीएम यूजरला बँकेकडून भरपाई घेण्याचा हक्क आहे. यानंतर तक्रार केल्यानंतर बँकेला भरपाई देण्यास बंधन नसते.
                                                                                  स्टेप 1 - एटीएम स्लीप अथवा अकाऊंट स्टेटमेंटसंबंधीत बँकेच्या शाखेत तक्रार करावी. एटीएम मशीनमध्येच संबंधीत शाखा आणि मॅनेजरचे नाव आणि नंबर लिहिलेला असतो.                                                        
स्टेप 2 - ट्रांझ्याक्शनच्या 30 दिवसांच्या आतच तुम्हाला तक्रार करायची आहे. तुमच्या एटीएम कार्डाची संपूर्ण माहिती, अकाऊंट नंबर, एटीएम आयडी अथवा लोकेशन आणि ट्रॉझेक्शनची तारीख, वेळ इत्यादी माहिती बँकेला देणे आवश्यक आहे.                            
स्टेप 3 - बॅक मॅनेजरकडून बँकेचा स्टॅम्प आणि स्वाक्षरीसोबत तक्रारीची परत पावती नक्की घ्या. ही प्रत 100 रुपये प्रती दिवस या भभरपाईसाठी खुप महत्वाची आहे. 
स्टेप - 4 तक्रारीच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत पैसे न आल्यास अॅनेक्श्चर - 5 फॉर्म (http://rbidocs.rbi.org.in/rdocs/content/pdfs/170811AN_5.pdf) हा फॉर्म भरून मॅनेजरला द्या.
ज्या बँकेत तुमचे अकाऊंट आहे तेथेच हा फॉर्म जमा करायचा आहे.
स्टेप - 5 बँक अॅनेक्श्चर - 5 फॉर्म भरण्याच्या तारखेपासूनच पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये येईल पर्यंत प्रती दिवस 100 रुपये या प्रमाणे भरपाई देईल. अकाऊंटमधून कापलेल्या पैशांसोबतच भरपाईची रक्कमसुध्दा तुमच्या अकाऊंटमध्ये जमा करण्यात येते.                       
असे समजून घ्या तुमच्या अकाऊंटमधून 10 हजार रुपये कापले गेले, मात्र ते एटीएममधून बाहेर आले नाही. जर तुम्ही 5 एप्रिलला अॅनेक्श्चर - 5 भरला आहे आणि पैसे 20 एप्रिलला तुमच्या खात्यामध्ये जमा झाले तर तुमच्या खात्यात 11500 रुपये येतील. यामध्ये 15 दिवसांचे 1500 रुपयांची भरपाई देण्यात येईल.                                                                   स्टेप - 6 जर बँक पेनाल्टी देत नसेल तर आरबीआय च्या बँकींग ओम्बड्समॅनला https://secweb.rbi.org.in/BO/precompltindex.htm वर ऑनलाईन तक्रार करू शकता.
फोनवरूनसुध्दा तक्रार करू शकता. ओम्बड्समॅनचे नाव आणि फोन नंबर जाणून घेण्यासाठी https://www.rbi.org.in/scripts/bs_viewcontent.aspx?Id=164 वर जा...
स्टेप - 7
- तक्रारीच्या आधारे आरबीआय ओम्बड्समॅन संबंधीत बँकेला उत्तर मागेल.
- बँकेकडून देण्यात आलेले उत्तर आणि सपोर्टींग पुरावा तपासला जाईल.
- बँकेची चुकी असल्यास बँकेला भरपाई देण्यात आरबीआय सांगेल.
बऱ्याच लोकांना ही माहिती नसते. कृपया इतर ग्रुप्सवर शेअर करा.
जे जे आपणासी ठावे।
ते ते इतरांसी सांगावे।
शहाणे करून सोडावे।
सकळ जण।।
*सभी बैंक ने यह सुविधा शुरू की है…* 

आपको अपने बैंक खाते के साथ रजिस्टर्ड मोबाइल नंबर से अपने बैंक के निचे दिए गए मोबाइल नंबर पर कॉल करनी है कॉल अपने आप कट जाएगी और आपके बैंक बैलेंस की जानकारी आपके फ़ोन पर SMS में आ जाएगी| अब आपको अपने बैंक बैलेंस जानने के लिए अपने ATM
की ट्रानसेक्शन को व्यर्थ करने की जरुरत नहीं है

1. Axis Bank – *09225892258*
2. Andhra Bank – *09223011300*
3. Allahabad Bank – *09224150150*
4. Bank of Baroda – *09223011311*
5. Bhartiya Mahila Bank – *09212438888*
6. Dhanlaxmi Bank – *08067747700*
7. IDBI Bank – *09212993399*
8. Kotak Mahindra Bank – *18002740110*
9. Syndicate Bank – *09664552255*
10. Punjab National Bank - *18001802222*
11. ICICI Bank – *02230256767*
12. HDFC Bank – *18002703333*
13. Bank of India – *02233598548*
14. Canara Bank – *09289292892*
15. Central Bank of India – *09222250000*
16. Karnataka Bank – *18004251445*
17. Indian Bank – *09289592895*
18. State Bank of India – 
Get the balance via IVR
*1800112211 & 18004253800*
19. Union Bank of India – *09223009292*
20. UCO Bank - *09278792787*
21. Vijaya Bank – *18002665555*
22. Yes Bank – *09840909000*
23. South Indian Bank- *0922300848*
24. Bank of Maharashtra- *9222281818*

*अच्छी खबर हमेशा दुसरो के साथ शेयर करनी चाहिए...*

बुधवार, १५ जून, २०१६

⁉❌⁉❌⁉❌⁉❌⁉

*Do we know actual full form of some words???* 
*🔗News paper =* 
_North East West South past and present events report._
*🔗Chess =*
_Chariot, Horse, Elephant, Soldiers._
*🔗Cold =*
_Chronic Obstructive Lung Disease._
*🔗Joke =*
_Joy of Kids Entertainment._
*🔗Aim =*
_Ambition in Mind._
🔗Date =
_Day and Time Evolution._
*🔗Eat =*
_Energy and Taste._
*🔗Tea =*
_Taste and Energy Admitted._
*🔗Pen =*
_Power Enriched in Nib._
*🔗Smile =*
_Sweet Memories in Lips Expression._

*🔗SIM =*
_Subscriber Identity Module_

*🔗etc. =*
_End of Thinking Capacity_
*🔗OK =*
_Objection Killed_

*🔗Or =*
_Orl Korec (Greek Word)_

*🔗Bye =*♥
_Be with you Everytime._

*share these meanings as majority of us don't know -*       👌👌👌👌👌👌👌👌

सोमवार, १३ जून, २०१६

महाराष्ट्रातील केवळ महारांनीच बौद्ध धर्म स्वीकारलेला नाही तर अनुसूचित जातींच्या ५९ जातीगटापैकी तब्बल ५० जातीगटांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे . 

भारतीय जनगणना २०११ नूसार महाराष्ट्रात अनुसूचित जातींची विविध धर्मातील एकूण लोकसंख्या १ कोटी ३२ लाख ७५ हजार ८९८ आहे . त्या पैकी ...

१ ) हिंदू [ अजा ] ८० लाख ६० हजार १३० , 

२ ) शीख [ अजा ] ११ हजार ४८४ आणि 

३ ) बौद्ध [ अजा ] ५२ लाख ४ हजार २६४ एवढी आहे . 

बौद्ध धर्म स्विकारणाऱ्या ( अ जा ) आणि त्यांची एकूण संख्या ...

१ ) अगेर ..७५ .

२ ) अनमुक ..११ .

३ ) अरया माला ..५ .

४ ) अरवा माला ..२ .

५ ) बहना , बहाना ..४१ .

६ ) बाकड बंत ..२१२ .

७ ) बलाही , बलाई.. ४३६ .

८ ) बसोर,बुरुड,बंसोर,बन्सोडी ४६५.

९ ) बेडाजंगम , बुड्गाजंगम ६९० .

१० ) बेडर ..७१ . 

११ ) भाम्बी , भाम्भी असोडी , चामदिया , चमार , चमारी , चांभार, हरलाय्या , हरली , खापा , माचीगर , मादार , मादिगमोची , तेलुगु मोची , कामाटी मोची , रानिगार , रोहिदास , नोना , रामनामी , रोहित , समगार , सुर्यबंशी - १७,४१२ .

१२ ) भंगी,मेहतर, ओलगना,रुखी , मालकाना, हलालखोर, लालबेगी , बाल्मिकी,कारोर,झाड्गल्ली-१७३२ .

१३ ) बिन्डला - १८ .

१४ ) बयागारा - २८ .

१५ ) चलवादी , चान्नय्या - ४८२ . 

१६ ) चेन्ना दासर , होलया दासर , होलेय्या दासरी - ८ . 

१७ ) डक्कल , डक्कलवार - १४ . 

१८ ) ढोर, कक्कय्या , कनकय्या दोहोर - ८३३ . 

१९ ) डोम , डूमार - ९१ .

२० ) एल्लामावर , येल्लाम्माला , येल्लामालावंदलू - १७ .

२१ ) गंडा , गंडी - २३ . 

२२ ) गारोडू , गारो - २६ . 

२३ ) घासी , घासिया - ३ . 

२४ ) होलसर, हसलर, हलास्वार- ३. 

२५ ) होलार , वल्हार - ९२९. 

२६ ) होलया , हॉलेर , होलेया , होलीया - ८५६. 

२७ ) कैकाडी - ११०. 

२८ ) कटिया , पाठरीया - १२२. 

२९ ) खनगर , कनेरा , मिर्धा - २६ . 

३० ) खाटिक,चिक्वा, चिकवी- ५४३. 

३१ ) कोरी - ४५१. 

३२ ) लिंगडेर - २९. 

३३ ) मादगी - २९०२.

३४ ) मादिगा - ११९. 

३५ ) महार , मेहरा , तराळ , धेगुमेगु-४९,४३,८२१. 

३६ ) मह्यावांशी , धेड , वनीकर , मारू वनकर -  १२९. 

३७ ) माला - ३६२. 

३८ ) माला दासरी - ४१. 

३९ ) माला जंगम - ४६. 

४० ) माला साले , नेटकनी - १९. 

४१ ) मांग , मातंग,  मिनी मादिग , दखनी मांग , मांग म्हशी , मदारी गारुडी , राधे मांग - ३५,८३१. 

४२ ) मांग गारोडी, मांग गारुडी-२१७. 

४३ ) मन्ने - ४३. 

४४ ) मस्ती - ६९. 

४५ ) मेघवाल , मेंघवार - १०८. 

४६ ) मुक्री - ४ . 

४७ ) नादिया , हाडी - ३ . 

४८ ) सांसी - ८ . 

४९ ) शेणवा,चेनवा,सेदमा,रावत-६. 

५० ) तुरी - ३५ .

५१ ) इतर अनुसूचित जाती - १,९४,४८ . 

यावरून असे लक्षात यते की , महाराष्ट्रातील केवळ महार जातिनेच बौद्ध धर्म स्विकारला नाही तर चर्मकार , मातंग आणि इतर अनुसूचित जातींनी सुध्दा बौद्ध धर्मांतर केलेले आहे . तथा त्यांची संख्या वाढ करण्याची आवश्यकता आहे . अनुसूचित जातींच्या धर्मांतराची लीगल आयडिया म्हणजेच........

जाती सहीत बौद्ध धर्मांतर म्हणजेच.......

बुद्धिस्ट शेड्यूल कास्ट

लीगल आणि सम्यक

धर्मांतर मिशन .

जय रविदास जी ! जय भीम !

अच्युत भोईटे , बी कॅाम एम बी ए 
दि बुद्धिस्ट शेड्यूल कास्ट मिशन ॲाफ इंडिया . 
मो. ९८७०५८०७२८ .

CERTIFICATE OF REGISTRATION OF MARRIAGE BUREAU VALID UPTO 02.06.2018

रविवार, १२ जून, २०१६

मुंबई लोकसत्ता मार्ग यशाचा लेखमालिका - लेख क्रमांक १ ते ६० दिनांक १४-०४-२०१६ ते १२-०६-२०१६

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअरनिवडीची दिशा सुस्पष्ट व्हावी
1) संधी प्रत्येकालाच आहे, मात्र..
2) प्रवेशाचे निकष..
एखाद्या अभ्यासक्र माला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांची आवड, त्या विषयातील गती समजून घेणे आवश्यक असते.
3) व्यवस्थापनाचा अद्ययावत अभ्यासक्रम
4) एमबीए: डय़ुएल डिग्री
5) देशसेवेचा राजमार्ग
6) भारतीय लष्करातील प्रवेश
7) अपंगांसाठी प्रशिक्षण संधी
8) अन्न-तंत्रज्ञानाविषयी सारे काही..
9) हॉटेल अ‍ॅण्ड कॅटिरग मॅनेजमेंट
बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड कॅटिरग मॅनेजमेंटया अभ्यासक्रमाविषयी..
10) हॉस्पिटॅलिटी अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड मॅनेजमेंट
अभ्यासक्रमासह राज्यातील हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमांची आणि प्रशिक्षणसंस्थांची सविस्तर माहिती..
11)  सागरी लाटांवर स्वार व्हा!
आंतरराष्ट्रीय व्यापार हा मुख्यत्वे सागरी मार्गानेच होतो. यात मरिन इंजिनीअर महत्त्वाची भूमिका बजावतात.
12) नॉटिकल सायन्स आणि नेव्हल आर्किटेक्चर अभ्यासक्रम
इंडियन मेरिटाइम विद्यापीठाच्या अंतर्गत स्कूल ऑफ नॉटिकल सायन्स
13) नौकानयन प्रशिक्षणक्रम
नौकानयन अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या आघाडीच्या प्रशिक्षणसंस्था आणि तेथील उपलब्ध अभ्यासक्रमांविषयी..
14) पर्यटनातील एमबीए!
ही संस्था केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.
15) सांख्यिकी शास्त्रातील करिअर
सांख्यिकी विषयाचे शिक्षण-प्रशिक्षण आणि संशोधन उपलब्ध असणाऱ्या द इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट या जागतिक कीर्तीच्या संस्थेतील अभ्यासक्रमांचा परिचय..
16) सांख्यिकीतील पदव्युत्तर अभ्यासक्रम
सांख्यिकी विद्याशाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची सविस्तर ओळख
17) विज्ञान संशोधनाकडे वळणारी वाट
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च अर्थात आयसरया संस्थेच्या बीएस-एमएस या एकात्मिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेविषयी
18) मूलभूत विज्ञानातील संशोधन संधी
मूलभूत विज्ञान शाखांमधील एकात्मिक एम.एस्सी.अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती
19) क्रीडा प्रशिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी
क्रीडा प्रशिक्षण क्षेत्राकडे वळणाऱ्यांसाठी नेताजी सुभाष राष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेच्या विविध कॅम्पसमधील वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची इत्थंभूत माहिती
20) इव्हेंट मॅनेजमेंट अभ्यासक्रम
इव्हेंट मॅनेजमेंट विषयक पदवी, पदविका आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांची आणि असे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या संस्थांची सविस्तर माहिती
21) ‘इव्हेन्ट मॅनेजमेन्टमधील करिअर संधी
जोमाने वाढणाऱ्या इव्हेन्ट मॅनेजमेन्ट या क्षेत्रातील करिअर संधींचा आणि या क्षेत्राशी संबंधित वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रमांचा घेतलेला वेध
22) विधि शिक्षणाच्या प्रवेशपरीक्षा
विधि अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य ठरणाऱ्या महत्त्वाच्या प्रवेशपरीक्षांची माहिती
23) क्रीडा व्यवस्थापन अभ्यासक्रम
क्रीडा व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित विविध अभ्यासक्रमांचा सविस्तर परिचय तसेच क्रीडा विषयक पदव्युत्तर अभ्यासक्रमांची तसेच अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांची ओळख
24) सागरी आतिथ्यसेवा अभ्यासक्रम
सागरी वाहतुकीदरम्यान कॅटिरग आणि हॉस्पिटॅलिटी सेवा या विषयात प्रशिक्षण प्राप्त मनुष्यबळाला असलेली वाढती मागणी लक्षात घेत या विषयाशी संबंधित वैशिष्यपूर्ण अभ्यासक्रमांची व प्रशिक्षण संस्थांची माहिती
25) मानव्यशास्त्रातील संधी
मानव्यशास्त्राशी निगडित विषयांमध्ये नव्या करिअर संधी निर्माण होत आहेत. या संबंधित विविध अभ्यासक्रमांची व संधींची माहिती
26) विकासाचा अभ्यास
सामजिक विकासाशी संबंधित विविध पैलूंचे विश्लेषण करणाऱ्या अभ्यासक्रमांची आणि हे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या शिक्षणसंस्थांची ओळख
27) केंद्रीय विद्यापीठातील एकात्मिक अभ्यासक्रम्
28) ‘आयडीसीचे डिझाइनविषयक अभ्यासक्रम
मुंबईच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या इंडस्ट्रियल ट्रेिनग सेंटरमधील डिझाइन विषयक विविध अभ्यासक्रमांची आणि त्यांच्या प्रवेशप्रक्रियेची माहिती
29) मुलींसाठी सैनिकी शिक्षण
भारतीय नौदलात युवतींसाठी उपलब्ध असलेल्या करिअर संधींची ओळख आणि कित्तूर येथील स्कूल ऑफ गर्ल्स या निवासी सैनिकी शाळेच्या प्रवेशप्रक्रियेची माहिती
30) डिजिटल मार्केटिंग
डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील नवनव्या करिअर संधींची ओळख
31) ‘डिजिटल मार्केटिंगअभ्यासक्रम
डिजिटल मार्केटिंग या क्षेत्राशी निगडित विविध अभ्यासक्रमांची आणि हे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या संस्थांची माहिती
32) फॅशन स्टायलिस्ट व्हायचंय?
फॅशन स्टायलिंग क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या करिअरमध्ये आवश्यक ठरणाऱ्या कौशल्यांची आणि उपलब्ध अभ्यासक्रमांची माहिती
33) अभियांत्रिकीचे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम
देशभरातील काही निवडक विद्यापीठांच्या अभियांत्रिकी विद्याशाखेत सुरू झालेल्या काही नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती
34) ‘गालिचा निर्मितीविषयक अभ्यासक्रम
35) मार्केटिंगची दुनिया
36) मार्केटिंग आणि ब्रँडिंग
 मार्केटिंग आणि ब्रँडिंग विषयक अभ्यासक्रम विविध अभ्यासक्रमांची ओळख
37) रोबो तंत्रज्ञानातील करिअर संधी
 रोबो तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांची आणि करिअर संधींची सविस्तर ओळख
38) फॅशन उद्योगातील कौशल्यनिर्मिती
फॅशन उद्योगाशी संबंधित विविध अभ्यासक्रमांची ओळख
39) फॅशन उद्योग आणि तंत्रज्ञान
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमाची आणि प्रवेशप्रक्रियेची सविस्तर माहिती
40) वैमानिक व्हायचंय?
वैमानिक होण्यासाठी उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती
41) वाणिज्य क्षेत्रातील संधी
वाणिज्य शाखेतील वैविध्यपूर्ण पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा आणि त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या करिअर संधींचा वेध
42) माध्यमांच्या जगात
भारतीय मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रांतील नवनव्या संधींचा मागोवा आणि या क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांची ओळख
43) पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यास
पुरातत्त्वशास्त्राचे अभ्यासक्रम, उपलब्ध शिक्षणसंस्था आणि करिअर संधींचा आढावा
44) माहिती तंत्रज्ञानाचे विश्व
माहिती-तंत्रज्ञानातील विविध संधींची आणि अभ्यासक्रमांची सविस्तर ओळख
45) वेडिंग प्लानर
लग्नसोहळ्याच्या आयोजनाच्या सर्व बाजू सांभाळणाऱ्या वेडिंग प्लानर या आगळ्यावेगळ्या करिअर संबंधित अभ्यासक्रमांची माहिती
46) रुग्णालय व्यवस्थापन अभ्यासक्रम
वेगाने विस्तारणाऱ्या रुग्णालय व्यवस्थापन क्षेत्रासंबंधीच्या अभ्यासक्रमांची आणि हे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या शिक्षणसंस्थांची ओळख
47) पुष्पशेतीतील करिअर संधी
फुलांच्या शेतीला मोठी मागणी असून यासंबंधित करिअरमध्ये येऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपलब्ध अभ्यासक्रमांची माहिती देत आहेत
48) कलावंतांसाठी पाठय़वृत्ती योजना
संगीत, नृत्य व अन्य ललित कलांमधील पारंगत कलावंतांसाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांची माहिती
49) डीजे व्हायचंय?
डीजे होऊ इच्छिणाऱ्यांसाठी अनेक संस्थांनी विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्याविषयी अधिक माहिती
50) ज्वेलरी डिझाइन
ज्वेलरी डिझायनिंग या क्षेत्राशी संबंधित करिअर संधींचा आढावा आणि विविध अभ्यासक्रमांची माहिती
51) शास्त्रीय नृत्य प्रशिक्षण संधी
शास्त्रीय नृत्याचे रीतसर प्रशिक्षण देणाऱ्या आघाडीच्या संस्थांतील अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती
52) शास्त्रीय संगीताचे अभ्यासक्रम
शास्त्रीय संगीताचे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नामवंत संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांची माहिती
53) मनोरंजन क्षेत्रातील संधी
जाहिरात, चित्रपट, दूरचित्रवाणी यांसारख्या मनोरंजन क्षेत्राशी संबंधित क्षेत्रांतील अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती
54) सागरी जैवशास्त्राचा अभ्यास
सागरी जैवशास्त्राशी संबंधित विविध अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती आणि करिअर संधींची ओळख
55) ग्राफिक डिझाइनचे अभ्यासक्रम
जाहिरात, जनसंपर्क, प्रसिद्धी माध्यम अशा अनेक क्षेत्रांत संधी असणाऱ्या ग्राफिक डिझायनशी संबंधित विविध अभ्यासक्रम
56) सिनेछायाचित्रणासाठी संधी
कला आणि तंत्रज्ञानाचा उत्तम संयोग असणाऱ्या सिनेछायाचित्रणाच्या अभ्यासक्रमाविषयी
57) योग साधनेतील अभ्यासक्रम
योगगुरू, योगतज्ज्ञ आणि या क्षेत्रातील व्यवस्थापन याविषयीचे अभ्यासक्रम आणि संधींविषयी
58) नवे अभ्यासक्रम, नव्या संधी
नियमित स्वरूपाच्या अभ्यासक्रमांसोबत रोजगार-स्वंयरोजगारासाठी काही वेगळे अभ्यासक्रम
59) परदेशातील शिक्षण आणि नियम
परदेशात खास करून अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तिथल्या नियमांची आणि शिष्यवृत्तीची माहिती
60) परदेशातील शिक्षण, पूर्वपरीक्षा
परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना द्याव्या लागणाऱ्या प्रवेश पूर्व परीक्षांची सखोल माहिती
समाप्त