गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

DATE: 29-07-16: FROM MR GANESH A SONAVANE, KANDIVALI(W), MUMBAI:

 ⭕ 124  year old  ⭕
  ⭕ BIO - DATA ⭕
     
        (1891-1956)

B.A., M.A., M.Sc., D.Sc., Ph.D., L.L.D.,
 D.Litt., Barrister-at-La w.
 B.A.(Bombay University)
 Bachelor of Arts,
 MA.(Columbia university) Master
 Of Arts,
 M.Sc.( London School of
 Economics) Master
 Of Science,
 Ph.D. (Columbia University)
 Doctor of
 philosophy ,
 D.Sc.( London School of
 Economics) Doctor
 of Science ,
 L.L.D.(Columbia University)
 Doctor of
 Laws ,
 D.Litt.( Osmania University)
 Doctor of
 Literature,
 Barrister-at-La w (Gray's Inn,
 London) law
 qualification for a lawyer in
 royal court of
 England.
 Elementary Education, 1902
 Satara,
 Maharashtra
 Matriculation, 1907,
 Elphinstone High
 School, Bombay Persian etc.,
 Inter 1909,Elphinston e
 College,Bombay
 Persian and English
 B.A, 1912 Jan, Elphinstone
 College, Bombay,
 University of Bombay,
 Economics & Political
 Science
 M.A 2-6-1915 Faculty of Political
 Science,
 Columbia University, New York,
 Main-
 Economics
 Ancillaries-Soc iology, History
 Philosophy,
 Anthropology, Politics
 Ph.D 1917 Faculty of Political
 Science,
 Columbia University, New York,
 'The
 National Divident of India - A
 Historical and
 Analytical Study'
 M.Sc 1921 June London School
 of
 Economics, London 'Provincial
 Decentralizatio n of Imperial
 Finance in
 British India'
 Barrister-at- Law 30-9-1920
 Gray's Inn,
 London Law
 D.Sc 1923 Nov London School
 of
 Economics, London 'The
 Problem of the
 Rupee - Its origin and its
 solution' was
 accepted for the degree of D.Sc.
 (Economics).
 L.L.D (Honoris Causa) 5-6-1952
 Columbia
 University, New York For HIS
 achievements,
 Leadership and authoring the
 constitution of
 India
 D.Litt (Honoris Causa)
 12-1-1953 Osmania
 University, Hyderabad For HIS
 achievements,
 Leadership and writing the
 constitution of
 India!
Name
✅ Dr.  B. R. Ambedkar✅
Hai koi mai ka lal after him

इंग्लंड वरून भारतात डॉ.वेलबी चे एक कमिशन आले होते.या कमिशनने रूपायाच्या विनिमयाचा दर ठरवायचा होता. यासाठी जगभरातील अर्थ शास्त्रज्ञाना निमंत्रीत केले होते आणि त्यांची या विनिमयाच्या दराबद्दल मांडलेली मते ऐकली,
शेवटचे मत डाॅ.बाबासाहेब मांडणार होते, इतक्यात डॉ.वेलबी बाबासाहेबांना म्हणाले, डॉ.आंबेडकर,मी जगातील प्रसिध्द विद्वान अर्थ शास्त्रज्ञांची मते
व संदर्भ ऐकली आहेत तेंव्हा आपले मत मला ऐकण्याची अवश्यकता आता वाटत नाही!
यावर बाबासाहेब नम्र व शांतपणे म्हणाले, डॉ.वेलबी आपण ज्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञांची जी मते व संदर्भ ऐकलेत त्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञानी ज्या पुस्तकातील हे संदर्भ सांगितले त्या पुस्तकांचा मी लेखक आहे.
त्या पुस्तकांतील काही भाग लिहिणे अजुन बाकी आहे. तो मीच पुर्ण करू शकतो !
हे ऐकुन डॉ. वेलबी खाली उतरले बाबा साहेबांच्या हातात हात घालून माफी मागितली व रूपायाच्या विनिमयाचा दर ठरवण्याचे काम बाबासाहेबांवर सोपवले.
जगाने त्यांच्या ज्ञानाला स्विकारले पण भारतात आजही त्यांचा फोटो पाहील्यावर कित्येक लोकांच्या कपाळावर आठ्या पडतात ही शोकांतिका आहे.!!
खरे भारतीय असाल तर फोर्वर्ड करा..
DATE: 22-09-16: FROM MR NAVAL R ADSUL, KHAR, MUMBAI:

माणुस मेल्यानंतर त्याच्या स्वर्गातल्या आत्म्याला शांती मिळावी
म्हणुन पिञ जेवु घालतात,

आता बघा हं...

ब्राम्हणाचा बाप ब्राम्हण....
मराठ्याचा बाप मराठा....
माळ्याचा बाप माळी.....
कोळ्याचा बाप कोळी....
महाराचा बाप महार....
मांगाचा बाप मांगच....

सगळेच वेगवेगळ्या जातीचे

तर मग माणुस मेल्यावर सगळ्यांचा बाप कावळाच का ????

कुणाचा राजहंस असावा, कुणाचा बगळा असावा, कुणाचा मोर तर कुणाचा बदक असावा....

जीवंतपणी माणसां माणसांत भेदभाव,
तर मेल्यावर समानता....असे का ?

कोणी रचला हा ढोंगीपणा...!!
                                          🔭
मी  "छत्रपतींवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही मराठा आहे का?"

मी "बाबासाहेबांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही बौध्द आहे का?"

मी "फुल्यांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही माळी आहे का?"

मीअहिल्या देवींवर कविता लिहीली
 लाेकांचा मला फोन आला
अन विचारले
"तुम्ही धनगर अहात का"

मी अब्दुल कलामांवर कविता लिहीली
 लाेकांचा मला फोन आला
अन विचारले
"तुम्ही मुस्लिम अहात का"

मी "माणसावर" कविता लिहिली
मला फोनच आला नाही............

वाट पाहतोय.......
“ती"माणसे  गेली कुठे 

माणसाने माणुस मारून
फ़क्त आणि फ़क्त 
जात जिवंत ठेवली आहे.
मात्र इथेही मनात प्रश्न उभा राहतो तो हा की , जी गोष्ट मनातून " जात " नाही ती " जात " की आणखीनच वेगळी कोणती ..🙏

सर्व पित्री आमवश्या येई पर्यन्त  सगळ्यांचा संबोधन व् प्रबोधनाचा हिस्सा होउयात .... त्या ऐवजी एखाद्या गरीब मुलाला अन्न देऊया ,पुस्तक देऊया, त्याच्या प्रगतिचा हिस्सा होण्याचा छोटासा प्रयत्न करुया .......
 अन्नाचा (काल्पनिक धुर )वर पोहचुन आत्म्यांना खुश करण्या पेक्षा  जिवंत असणाऱ्या आत्म्याला वैज्ञानिक प्रगतिची मशाल पेटउन देऊया...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐